सध्या गणेशोत्सव चालू आहे आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रोज आपल्या कानी श्री गणेशाची ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती कानी पडते. तसे पाहता समर्थ रामदासस्वामींनी रचलेली ही आरती आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मग त्यावर काय लिहायचे? पण लिहिण्यास कारण असे …

संकष्टी पावावे की संकटी पावावे? Read more »