स्वातंत्र्यपूर्व काळातील मिरजेची वैद्यक परंपरा
आमचे शहर मिरज तसे किमान हजार वर्षे जुने. तसे पहिल्यास रामायणात वर्णलेले मरीची क्षेत्र हे मिरजच असा काहींचा दावा आहे, असो.मिरज या शहराने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. विसाव्या शतकात जेव्हा भारताची सर्वंकष प्रगती होत गेली व भरभराट झाली त्या काळात …
